Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Loksabha Election Results 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.


लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता.


महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४


 


Read More
mahayuti stop loan sanctioned by centre to two sugar factories for not support in elections
विरोधकांच्या साखर कारखान्यांची कर्जकोंडी; लोकसभा निकालानंतर राज्य सरकारचा कडू डोस

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या कर्जाच्या हमीपोटी सरकारने पुरेशी वित्तीय तरतूद केल्यानंतर पात्र कारखान्यांना या कर्जाचे वितरण केले जाणार होते.

Employees farmers to abolished angel tax girish kuber complete explainer on union budget 2024
नोकरदार, शेतकरी ते रद्द झालेला Angel Tax…अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.…

Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe Patil
“बाप कितीही मोठा असो, पण वारसदार…”, बाळासाहेब थोरातांचा टोला कोणाला?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातही राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ajit pawar bjp alliance vivek article rss
भाजपाची अजित पवारांबाबत नेमकी भूमिका काय? ‘विवेक’मधील लेखानंतर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण, हिंदी डायलॉग मारून म्हणाले…

‘विवेक’ साप्ताहिकात छापून आलेल्या लेखानंतर भारतीय जनता पक्षाकडून अजित पवारांबाबत नेमकी काय भूमिका घेतली जातेय, यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Suvendu Adhikari oppose pm narendra modi slogan
Suvendu Adhikari : ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा बंद करा, भाजपा नेत्याचे आव्हान; म्हणाले, “अल्पसंख्याकांना…”

Suvendu Adhikari oppose ‘Sabka Saath, Sabka Vikas’ : पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सबका साथ, सबका विकास या नाऱ्याला भाजपा नेत्यानेच जोरदार…

Sharad pawar on Ajit pawar Baramati Lok Sabha result
Sharad Pawar on Ajit Pawar : ‘अजित पवारांनी विकास कामं केली तरी लोकांनी सुनेत्रा पवारांना का नाकारलं?’, शरद पवार म्हणाले, “शेवटी ती बारामती…”

Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवारांनी बारामतीत विकास केल्याचे सांगितले. केंद्रात सत्ता असलेल्यांचा खासदार असला तर विकासनिधी मिळेल,…

Anil Deshmukh On NCP Sharad Pawar group
“आमदार आणि इच्छुक उमेदवारांची आमच्याकडे…”, अनिल देशमुखांचा मोठा दावा

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे येणाऱ्यांची रिघ लागली आहे’, असं विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Jayant Patil On NDA Aghadi Government
“चार महिन्यांत केंद्रातील सरकार…”, शेकापचे नेते जयंत पाटील यांचं मोठं विधान

केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार असल्याने हे सरकार कधीही कोसळू शकतं, अशी टीका विरोधक करतात.

Harshvarrdhan Patil
Harshvardhan Patil : “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

Harshvardhan Patil Sangli Speech : हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्यशील माने यांनी या वादळात दिवा लावला आहे.

Laxman Hake on CM Eknath Shinde Maratha Reservation
“मुख्यमंत्री शिंदेंवर आमचा एक टक्काही विश्वास नाही”, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी मध्यस्थी करावी, यासाठी छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

Imtiyaz Jalil on Vidhan Sabha Politics
“तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव आला तर…”, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं मोठं विधान

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केलं आहे.

BJP MP Kangana Ranaut
“मला भेटायचं असेल तर आधार कार्ड बरोबर घेऊन या”, खासदार कंगना रणौतचं विधान

अभिनेत्री ते खासदार हा त्यांचा प्रवास कायम चर्चेत राहिला. आता कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

संबंधित बातम्या